आप्पा पाडा, मालाड येथे प्राथमिक मदत !












आप्पा पाडा, मालाड येथे १३ मार्च २०२३ रोजी लागलेल्या दुर्दैवी अतिभीषण आगीमध्ये उध्वस्त, बेघर झालेल्या नुकसानग्रस्त आपल्या समाजातील १७ कुटुंबाना स्वराज्य फाऊंडेशनच्या वतीने प्रत्येक परिवारास १४ मार्च २०२३ रोजी स्वराज्य फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी भेट देऊन, ताबडतोब १५ मार्च २०२३ रोजी तातडीची मदत म्हणुन प्रतिकुटुंब रुपये ५०००/- (पाच हजार) देण्यात आले. सोबतच काही कुटुंबांना अन्नधान्य, कपडे व संसारपयोगी भांड्यांचीही मदत करण्यात आली.

Scroll to Top